इंडिया VS इग्लंड यांच्यातील दुसऱ्या टी20 सामन्यात इंडिया ने ४९ रन ने एक दमदार विजय मिळवत मालिकेतही २-० ची विजयी आघाडी घेतली आहे.
सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करत इंग्लंडसमोर १७१ धावांते लक्ष्य ठेवले. पण इंग्लंडचा संपूर्ण संघ १२१ धावांवरच बाद झाला. भारताकडून भुवनेश्वर, बुमराह, चहल यांनी उत्तम गोलंदाजी केली. या विजयामुळे भारताने मालिकाही जिंकली आहे.